Tuesday, March 10, 2020

काँग्रेसचा खरा वाद एकच आहे सत्तावाद ! सत्ता नसली कि काँग्रेस फुटते . केंद्रात मंत्रिपद असते तर शिंदे असे गेले नसते भाजप हा काँग्रेससारखाच बनत चाललाय त्यामुळे ह्यापुढे तत्वाधिष्ठित राजकारणाची अपेक्षा १ टक्काही करू नये हे बरं
श्रीधर तिळवे नाईक